भिलवडी मधील सामाजिक कार्यकर्ते आशिष वायदंडे यांनी गावकऱ्यांना काळजी घेण्याचे केले आवाहन
भिलवडी:(सूरज घोलप )
जगभरात कोरोनाचं सुरू असलेलं थैमान, देशात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या.तसेच भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत.आणि आता तर सांगली जिल्ह्यात 9 रुग्ण सापडले आहेत या पार्श्वभूमीवर माळवाडी येथील डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष आशिष वायदंडे माळवाडी यांनी आपल्या गावातील गावकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले.तसेच अफवावर विश्वास ठेऊ नका.स्वच्छता राखा काळजी घ्या.
सर्वानी मास्क व वेळेवर हात स्वछ साबनाने धुवावे लहान मुलांची काळजी घ्या वयस्कर लोकांच्यावर पण लक्ष ठेवा बाहेर कुठ ही फिरु नये यांची दक्षता घ्यावी.स्वःतची काळजी घ्या. खोकताना नाकावर रुमाल धरा. हस्तांदोलन करु नका. साबणाने हात स्वच्छ धुवा.सॅनिटाईजरने हात साफ करा. आपल्या मुलांची काळजी घ्या. प्रशासनाला सहकार्य करा. कृपया घरातून बाहेर पडू नका.असे काळजी घेण्याचे आवाहन
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष आशिष वायदंडे.माळवाडी यांनी केले.
0 Comments